#gyaniguruwar मुलांच्या परीक्षा संपल्यात सगळ्या जणी रिलॅक्स झाल्यात अशीच संध्याकाळ ची निवांत वेळ सगळ्या आय्या मुलांना घेऊन थोडा वेळ खाली सोसायटी गार्डन मध्ये येऊन बसतात. मुलांची परीक्षा म्हणजे आई ची ही परीक्षाच असतेम्हणा ते सुटले की ह्या ही मोकळ्या होतात,स्वतः च्या परिक्षे च ही कधी एवढं टेंशन घेतलं नसेल तेवढं त्यांच्या म्हणजे मुलांच्या परिक्षेच घेतात,.. तर हळूहळू बऱ्याच जणी खाली जमल्यात आणि विषय निघाला सगळ्या नच्या जिव्हाळ्याचा म्हणजे परीक्षेचा हो, सगळ्याजणी सिल्याबस किती टफ आहे ना ,आपल्