गेलेल्या आठवणी रडून मोकळा करतो .. येणारा प्रत्येक दिवस आनंदात मात्र जगून घेतो..... भेटला एखादा जुना मित्र मिठी त्याला मारून घेतो .. येणाऱ्या प्रत्येक मुलाला मित्र मात्र बनवून घेतो..... आली कधी तिची आठवण कवितेत मांडून घेतो .. येणारा प्रत्येक क्षण हा तिचाच म्हणून समजत असतो..... भेटला कधी वेळ तर भेटून मात्र घेतो.. नसल्यास कधी मोकळा वेळ एकांतात जाऊन बसतो..... एकांतात त्या आजी बाबांकडे पहात बसतो आजी बाबांकडे पाहून आपलेच म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर