माणसं महत्वाची असतात मेल्यावर काहीही सोबत जात नाही... आज जेवढ हसुन खेळून समजुन समंजसपणाने एकत्र राहून जेवढ सुख मिळत त्या पेक्षा जास्त आनंद कशातच नाही #स्पर्धा आपल्या #माणसाशी कधीच नव्हती स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्याची आहे #स्वप्निल #