वैफल्याने सिमा ओलांडली की वैराग्याची ऊत्पत्ती निश्चित आसते....वैफल्यातुन बाहेर पडता येऊहि शकत...पन वैराग्यात तो अधिकार संपतो ऊलट वैराग्यच तुम्हाला सगळ्यातुन बाहेर पाडत.....मुक्तीचा अानंद अनुभवायचा असेल तर वैराग्याला पर्याय नाहि....पन ज्यांना सातत्यान भावनीक आ़धाराची गरज भासते त्यांच काय....? त्यांना मुळाच वैराग्य आणि वैफल्यामधली पुसटशी सिमारेशाच ऊमगलेली नसते.....म्हनुच या भावनीक आधाराची गरज त्याना दुबळी करत जाते.... प्रणव अभिमन्युराव भोसले/समीर समीर