Nojoto: Largest Storytelling Platform

किती बरे झाले असते , जर नशिबात कोण आहे हे आधीच कळ

किती बरे झाले असते ,
जर नशिबात कोण आहे हे आधीच कळले असते .
त्यालाच जीव लावून त्याचे कायमचे
होता आले असते .
उगाचच जे सोडून गेले ते आपल्या नशिबात
नव्हते .
असा दोष देऊन आपल्या वाट्याला ते दुख आले
नसते .
किती बरे झाले असते .
जर असे सहजासहजी कोणाचे होता आले असते .
त्याच्या प्रेमात दंग होऊन जगाला विसरून
गेले असते .
उगाचच कोणीतरी आपले कधीच होणार
नाही ,
असे दोष मग समोरच्याला देता आले नसते
. sai
किती बरे झाले असते ,
जर नशिबात कोण आहे हे आधीच कळले असते .
त्यालाच जीव लावून त्याचे कायमचे
होता आले असते .
उगाचच जे सोडून गेले ते आपल्या नशिबात
नव्हते .
असा दोष देऊन आपल्या वाट्याला ते दुख आले
नसते .
किती बरे झाले असते .
जर असे सहजासहजी कोणाचे होता आले असते .
त्याच्या प्रेमात दंग होऊन जगाला विसरून
गेले असते .
उगाचच कोणीतरी आपले कधीच होणार
नाही ,
असे दोष मग समोरच्याला देता आले नसते
. sai