आपण बेरोजगार कोणामुळे आहोत हेच शोधत आणि एकमेकांना दोष देत बसलात, तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही... दुसऱ्यांना दोष देण्यात जेवढा वेळ खर्च करणार तेवढा वेळ तुमच्या आयुष्यातून वजा होत राहणार... जस तुमच्या परिक्षेचा निकाल तुम्ही कशी व्यक्ती आहात ठरवत नाही, मग तसच तुमच्या डिग्रीचा तुकडा तुम्हाला चांगली नोकरी,चांगला पगार आणि तुमच भविष्य चांगलच असेल हे कसं ठरवू शकेल? माझ्या मते याच्यापेक्षा मोठी.अंधश्रद्धा असूच शकत नाही... पटतय का बघा,आणि जमल तर विचार करा... -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #अंधश्रद्धा