आयुष्यात कधी-कधी, माणूस हतबल असतो.. ईच्छा नसतानाही, तो अबोल असतो.. बदलणं शक्य असूनही, तो रोखला जातो.. परिस्थितीपुढे, माणूस हतबल असतो.. माणूस हतबल असतो.. ..✍वैभव उर्फ अनुभव २९.०९.२०१९