सुचले न जास्त काही,तेव्हा एक चारोळी लिहिली, वाचल्या नंतर लक्षात आले ही तर कच्ची कविता झाली. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.