एखादा दुष्ट मनुष्य शक्तिशाली व पौरुषसंपन्न असेल,तर त्याच्याविषयीही मला आदर वाटेल. कारण त्याची शक्ती संपन्ननताच त्याला एक दिवस आपली दुष्ट वृत्ती सोडायला भाग पाडेल, एवढेच नव्हे, तर स्वार्थाने प्रेरित झालेली सर्व कामेही त्याला सोडावयास लावील आणि अश्या प्रकारे ती शक्ती त्याला सत्याप्रतही नेऊन पोहचवील. -स्वामी विवेकानंद