बाबा मी कितीही दुःखात असते तेव्हा फक्त बाबाचा ओळखतात बाबा जास्त नाही बोलत पण ते सर्वांत पेक्षा जास्त जीव लावतात मी कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून सगळं समजून सांगणारे बाबा म्हणून जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाणार असेल तेव्हा मात्र सर्वात जास्त रडणारा बाबा बाबा आपल्या आयुष्यात असतो तोपर्यंत त्याची किंमत कोणालाच समजत नाही कधी समजणार पण नाही मात्र एक दिवस खूप लांब जातो तेव्हा क्षण भरात आयुष्य थांबल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र फक्त बाबा आठवतात फक्त बाबा आठवतात बाबा